आपले वीज बिल थकले असेल तर विलासराव देशमुख अभय योजना ऑनलाईन अर्ज चालू-Abhay Yojana Online Application 2022

Abhay Yojana Online Application 2022:अभय योजना खालील प्रमाणे आहेत ते आपण सविस्तर पाहूया 28 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिनियम तयार केले त्याचे नाव महाराष्ट्र कर,महाराष्ट्र व्याज,महाराष्ट्र शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तोडजोड करण्याबाबत अधिनियम 2022 रोजी केला आहे. यालाच अभय योजना 2022  योजना दे नाव देण्यात आले आहे

म्हणजेच जे व्यापारी आहेत व त्यांना मोठ्या प्रमाणावर वीज बिल आलेले आहे.ते बिल जर भरत नसतील त्यांच्या व्याजात सुट देऊन तडजोड करणे म्हणजेच अभय योजना असे संबोधले जाऊ शकते.Abhay Yojana Online Application 2022″

Abhay Yojana Online Application 2022:

करोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला राज्य सरकारने दिलासा दिला आहे. विक्रीकराची १० हजार रुपयांपर्यंतची सर्व थकबाकी माफ, तर १० लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांनी २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रक्कम माफ करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.Abhay Yojana Online Application 2022″

प्रमुख उद्देश काय?

या कायद्याचा प्रमुख उद्देश म्हणजेजे लाहान मोठे व्यावसायिक आहेत त्यांचेकडे मोठ्या प्रमाणावर वीज बील थकीत असते अशा व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या थकबाकीची तडजोड करणे हा प्रमुख उद्देश या अभय योजनेचा आहे.यामध्ये व्यापाऱ्याकडून काही रक्कम वसूल करून म्हणजेच भरून उर्वरित रकमेत सवलत दिली जाणार आहे.त्यामुळे महावितरण कंपनीची वसुली होणार व व्यापाऱ्यांना देखील सूट या योजनेतून मिलणार आहे,त्यामुळे हि योजना शासन व व्यापारी या दोघांनाहि फायद्याची असणार आहे.परंतु हि योजना कोणत्या व्यापारी वर्गसाठी लागू होणार आहे हे देखील महत्वाचे आहे तर ज्या व्यापाऱ्यांकडे वस्तू व सेवा कर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कायद्याअंतर्गत 2017 या कालावधीत पर्यंत वैज्ञानिकाने आदेशानुसार सनदी लेखापालने केलेल्या ऑडिट दुसर काही रक्कम थकीत झालेली आहे अशा थकबाकी व्यापाऱ्यांसाठी हा अभय योजना कायदा आहे.Abhay Yojana Online Application 2022″

अभय योजनेद्वारे व्यापाऱ्यांना थकबाकी बाबत मिळणाऱ्या सवलती:

  1. पूर्वी थकबाकी असलेल्या करांमध्ये जे व्यापारी लोक आहेत त्यांना 70 टक्के व्याजामध्ये ९०% आणि दंडाच्या रकमेत ९५% सुट मिळणार आहे.म्हणजेच जवळपास आपला दंड हा पूर्ण माफ होणार आहे.त्यामुळे या योजनेचा व्यापारी वर्ग यांना मोठा फायदा आहे
  2. 1/4/2005 नंतरच्या थकबाकी बाकी करांमध्ये जे व्यापारी लोक आहेत त्यांना पन्नास टक्के व्याज मध्ये 85 % सूट व दंडाच्या रकमेच्या  95% सूट दिली जाणार आहे
  3. एखाद्या व्यापाऱ्याकडे रुपये दहा लाख किंवा त्यापेक्षा एकूण थकबाकी असेल तर त्याला 20 टक्के रक्कम भरून 80 टक्के रक्कम ही सवलती च्या स्वरूपात उपलब्ध केली आहे त्यामुळे याचा व्यापारी वर्गात मोठा फायदा आहेAbhay Yojana Online Application 2022″

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल?

सदर योजना आपला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागेल अर्जाचा नमुना या https://www.mahagst.gov.in/  वेबसाईटवर ती आपल्याला मिळेल.या ठिकाणी जाऊन आपल्याला फॉर्म भरावा लागेल .त्या सोबत थकबाकीच्या  तडजोडीसाठी ठराविक रक्कम भरून इतर आवश्यक कागदपत्रे आपल्याला अपलोड करावे लागेल त्यानंतर आपल्याला याचा लाभ मिळणार आहे.Abhay Yojana Online Application 2022″

अर्ज कधी करावा?

सदर योजनेचा अर्ज हा ऑनलाईन असून सध्य स्थितीला या योजनेसाठी अर्ज सुरु असून आपणास ०४/१०/२०२२ पर्यंत अर्ज करायचे आहेत परंतु तडजोडनिसाठी दैय रक्कम ३०/०९/२०२२ पर्यंत भरायची आहे.d

 

येथे फॉर्म भरा Apply Online

शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top