योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा
- ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
- पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला
- ग्रामपंचायत ठराव
- जॉब कार्ड
- फोटो
- विहित नमुन्यातील अर्ज
- गरज पडल्यास इतर आवश्यक कागदपत्रे.Sinchan Vihir Anudan Yojana
किती अनुदान मिळणार:
शेतकरी बंधूंनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालवली जाणारी ही योजना असून या योजनेमध्ये आपण अर्ज केला तर त्यानंतर ज्यावेळेस आपण पात्र व्हाल त्यावेळेस आपल्याला दोन लाख 97 हजार रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे.Sinchan Vihir Anudan Yojana
शंभर टक्के अनुदान मिळणार
शेतकरी बंधू या योजनेमध्ये आपण पात्र झाल्याच्या नंतर मिळालेली संपूर्ण रक्कम ही आपल्याला स्वतःसाठी किंवा विहिरीसाठी खर्च करायचे आहे. ती रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हे शंभर टक्के अनुदान आहे.