50 हजार अनुदानासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार हे काम नाहीतर होणार बंद – Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra

Digital abhijeet

Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra:नमस्कार मित्रांनो Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra   ही सद्यस्थितीला राज्य शासनाकडून याचे पैसे वितरीत करण्याची प्रक्रिया चालू आहे. आपल्याला या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा.याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत शेतकरी बंधू नो आपण हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण यामध्ये कसे पात्र व्हाल याची माहिती यामध्ये आम्ही आपणास देणार आहोत

Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra:

महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बंधूनो आपल्याला माहीतच आहे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंचे कर्जमाफी केली होती आणि या कर्जमाफीमध्ये जे नियमित  कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत यांना देखील प्रोत्साहन म्हणून म्हणजे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे या अनुषंगाने त्यांना पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

म्हणजे ते देखील भविष्यामध्ये आपल्या कर्जाचे रक्कम रेगुलर अशाच पद्धतीने भरतील त्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारकडून पन्नास हजार रुपये देण्याचे फिक्स झाले होते आणि बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न  प्रलंबित होता परंतु हा प्रश्न शेतकरी बंधुनो आता प्रलंबित न राहता आपल्या खात्यावरती ही रक्कम लवकरच वर्ग केली जाईल तर ही रक्कम कशा पद्धतीने वर्ग केली जाणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तरी शेतकरी बंधूंनो हा जो लेख आहे तो आपण संपूर्ण वाचा “Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra”

Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra:

शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांना 50 हजार कर्जमाफी योजना लाभ देण्यासंदर्भात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या सरकारने निर्णय घेतला होता परंतु या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झाली नव्हती  व शेतकऱ्यांना हा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता त्यानंतर सरकार बदल झाल्याच्या नंतर या निर्णयावर ती पुन्हा एकदा शिक्का शिंदे व भाजप सरकार यांनी निर्णय घेतलेला आहे तर यांनी याविषयी पुन्हा शासन निर्णय काढलेला आहे व या शासन निर्णयानुसार आपले जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया  त्यांच्याकडून सुरू करण्यात आलेली आहे“Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra”

50000 अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार:

नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ देण्यासंदर्भात निर्णय शिंदे भाजप सरकारने यापूर्वी घेतलेला आहे सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 14 लाख शेतकऱ्यांचा फायदा फायदा होणार आहे या अंमलबजावण्यासाठी जवळपास 6000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे

ज्या शेतकऱ्यांनी सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले अल्पमुद्दीतील पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

तसेच सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे .“Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra”

ज्या शेतकऱ्यांनी या तीन आर्थिक वर्षांमध्ये कर्ज घेतलेल्या असेल आणि ते पुन्हा परतफेड केलेले असेल तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत तेच शेतकरी 50 हजार प्रोत्सार पण अनुदानामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांच्या खात्यावरती सदर रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे

Karj Mafi 50,000 Anudan Yojana आवश्यक कागदपत्रे कोणती सादर करावी लागणार:

कर्जमाफी चा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. मोबाईल क्रमाक
  4. कर्ज परतफेड केल्याचा तपशील
  5. किसान कार्ड पुस्तक

टीप:वरील कागदपत्रे शासनाकडे सदर करणे आवश्यक आहेत परुंतु हि कागदपत्रे आपल्याला बँक किंवा सोसायटी यांचे कडे आत्ता देण्याची आवश्यकता नाही कारण कि सदर कागदपत्रंयाची  संपूर्ण माहिती त्यांचेकडे उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला ती कागदपत्रे लगेच सदर करण्याची आवश्यकता नाही.“Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra”

आपले नाव ५०००० यादी मध्ये आहे का ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कर्जमाफी योजनेसाठी शासनाचा निर्णय:

27.7.2012 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेला मान्यता देण्यात आली.यामुळे राज्यातील कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये प्रमाणे कर अनुदान देण्याचा निर्णय  यापूर्वी शासनाने घेतला आहे.

“Karj Mafi 50,000 Anudan Yojana Maharashtra” साठी  वेळोवेळी शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यामध्ये पुन्हा जुलै २०२२ मध्ये सदर शासन निर्णय काढण्यात आला आहे तो आपण पाहू शकता

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आपले नाव ५०००० यादी मध्ये आहे का ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

५०००० अनुदान मिळविण्यासाठी काय करावे लागणार

शेतकरी बंधूंनो पन्नास हजार अनुदान आपल्या खात्यावरती जमा जर करायचं असेल तर यासाठी शासनाने

5 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदत आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करावे तर आपलं  आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे.

आपल्या आधार कार्डशी जी बँक लिंक असेल त्याच बँकेमध्ये आपले  पैसे  जमा केले जाणार आहेत.त्यासाठी आपण आपल्या जवळच्या बँकेमध्ये जायचं आहे आपण ज्या बँकेचे खातेदार आहात त्या बँकेमध्ये जायचं आहे आपल्या आधार कार्ड ची झेरॉक्स त्या बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे आणि आपल्या आधार कार्डशी बँक खातं संलग्न करायचा आहे

ज्यावेळेस आधार कार्ड आणि बँक खाते लिंक होईल त्यानंतरच आपले हे जे पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत

तरी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या आधार कार्डला  बँक लिंक करणे आवश्यक आहे त्यानंतर आपले  पैसे 50 हजार अनुदान हे आपल्या खात्यावर ती मिळणार आहेत.

त्यासाठी शेतकरी बंधुनो आपले आधार बँकखात्याशी ५ सप्टेंबर पूर्वी सलग्न करून घ्यावे हि विनंती.

आपले नाव ५०००० यादी मध्ये आहे का ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष:

आज आपण कर्जमाफी योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल  माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top