Mahila Kisan Yojana Maharashtra/Mahila Kisan Yojana:खास महिलांसाठी महिला किसान योजना मिळणार100% लाभ

Mahila Kisan Yojana Maharashtra

Mahila Kisan Yojana Maharashtra:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Mahila Kisan Yojana Maharashtra या बद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही योजना काय आहे या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो. महिलांना सक्षम बनविण्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेचा फायदा महिलांना कशा प्रकारे करून घेता येईल याची सविस्तर माहिती आपण आजच्या Mahila Kisan Yojana Maharashtra या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रानो हा लेख आपण सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया म्हणजे आपल्याला यामध्ये 100% पात्र होता येईलMahila Kisan Yojana Maharashtra”

Mahila Kisan Yojana Maharashtra:

महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला किसान योजना राबवण्यात आली आहे हे महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची या योजनेला प्रधान किसान सम्मान निधि योजना व सी एम किसान योजना च्या योजना आपल्याला अगोदरच माहीत आहेत परंतु महिलांसाठी महिला किसान योजना सुरु केली जाणार आहे. या योजनेत मध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. ही योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्यात आली आहे याचा फायदा सामान्य कुटुंबातील व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतोMahila Kisan Yojana Maharashtra”

आताच्या काळात अनेक नवनवीन गोष्टी होत आहेत खेड्यापाड्यात देखील योजना पोचत आहे आपल्याला आता देखील अनेक योजना व त्यांचे लाभ झालेले असतील(pm Mahila Kisan Yojana) हा भारताचा असा एक मोठा वर्ग आहे ज्यामध्ये कामगार व मजूर वर्ग यांचा मोठ्या आवेश होतो भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या गरीब व कामगार लोकांची आहे आताच्या काळामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यासाठी सरकारने देखील मोठ्या प्रमाणात त्यांना प्रोत्साहन केले आहेMahila Kisan Yojana Maharashtra”

या योजनेचा फायदा कोणत्या महिलांना जास्त होणार आहे:

मोदी सरकार या योजनेचा फायदा जास्त करून महिलांना मोठ्या प्रमाणात होणार आहे ही योजना खासकरून अनुसूचित जातीतील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. या जातीतील व्यक्तींना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे व त्यांचे जीवनमान देखील या योजनेमुळे उंचावणार आहे समाजाच्या प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्याचा उद्देश मोदी सरकारचा आहे शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे.Mahila Kisan Yojana Maharashtra”

Mahila Kisan Yojana Maharashtra लाभ:

या योजनेचा लाभ ज्या महिलांच्या नावे शेत जमीन जमिनीचा सातबारा उतारा आहे किंवा पती-पत्नी या दोघांच्या नावे सातबारा उतारा आहे तसेच पतीच्या नावे सातबारा उतारा आहे किंवा पत्नीच्या नावे सातबारा उतारा असेल तर या या योजनेचा लाभ या महिलांना शंभर टक्के मिळू शकतो या महिलांनाचा पती प्रतिज्ञा या पत्राद्वारे आपल्याला शेती पूर्वक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास पती तयार असेल तर अशा महिलांना 50 हजार रुपयापर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने केला आहेMahila Kisan Yojana Maharashtra”

या योजनेसाठी किती टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे:

महिला किसान योजनेमध्ये दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे व चाळीस हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे पाच टक्के हे व्याजाच्या स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने मंजूर केला आहे हे कर्ज फक्त शेती व शेतीशी रिलेटेड म्हणजे शेती पूरक व्यवसायासाठी दिले जाणार आहेMahila Kisan Yojana Maharashtra”

Mahila Kisan Yojana पात्रता :

  • कर्जदार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे(उदा . ढोर,होलार, मोचा)इ समाजाचा असणे गरजेचे आहे
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे देखील गरजेचे आहे
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव हा त्या अर्जदाराला असणे देखील गरजेचे आहे
  • अर्जदाराने या महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमा करून आर्थिक लाभ घेतलेला घेतलेला आला नसावा आणि जर घेतलेला असेल तर या योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार नाही
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदाराला बंधनकारक असतील

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  1. आधार कार्ड झेरॉक्स
  2. पॅन कार्ड झेरॉक्स
  3. बँक पासबुक झेरॉक्स
  4. जातीचा दाखला असणे आवश्यक आहे
  5. रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे
  6. उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे
  7. 7बारा 8अ चा उतारा असणे आवश्यक आहे
  8. पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यास जवळ असणे आवश्यक आहे

अर्ज कशा प्रकारे करावा:

Mahila Kisan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामधून फॉर्म घेऊन तो व्यवस्थित पणे भरून तो कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे आहे.त्यानंतर आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे.भविष्यात यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे.परन्तु सध्या हे फोरम ऑफलाईन आहेत.Mahila Kisan Yojana Maharashtra”

अशा प्रकारे हि योजना असून प्रेत्येक ठिकाणी हि योजना शासनाकडून राबविण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top