Niyamit Karjmafi 50000 ekyc Update:कर्जमाफी साठी करावे लागणार आधार प्रमाणीकरण:प्रक्रिया चालू

Niyamit Karjmafi 50000 ekyc Update

Niyamit Karjmafi 50000 ekyc Update:शेतकरी बंधूंनो नियमित कर्जमाफीचे 50 हजार रुपये हे आपल्याला  मिळवायचे असतील तर त्यासाठी आता आपल्याला ekyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.त्याची प्रक्रिया कशी आहे याब्ब्द्ल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.Niyamit Karjmafi 50000 ekyc Update”

 

Niyamit Karjmafi 50000 ekyc Update:

राज्य सरकार च्या वतीने राबविण्यात येणारी हि Niyamit Karjmafi 50000 ekyc Update आपल्याला याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान योजना यासाठी आपल्याला जवळच्या csc सेंटर मध्ये जाऊन आपल्याला आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे त्यानंरआपल्याला या कर्जमाफी चा लाभ मिळणार आहे.Niyamit Karjmafi 50000 ekyc Update”

 

योजनेबद्दल:

शेतकरी बंधूंनो सन 2019 ला राज्य सरकारकडून जे कर्जदार आहेत यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि त्या दृष्टीने २ लाख पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंचे कर्ज माफ झालं होतं.

जे नियमित कर्जदार आहेत यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही व रेगुलर कर्जदार यांच्यात नाराजी झाली आणि जे थकबाकीदार आहेत यांना कर्जमाफीचा लाभ झाला  त्यांनतर  राज्य सरकारने नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशी घोषणा केली.म्हणजे जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये ते पुन्हा नियमित कर्ज परतफेड त्यांनी करावी या दृष्टीने शासनाने नियमित कर्ज योजना हा उपक्रम हाती घेतला

आणि त्या दृष्टीने ही योजना सुरू केली तर अशा प्रकारे नियमित कर्जदार खातेदार असतील शेतकरी असतील त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे तर अशाप्रकारे ही नियमित कर्जमाफी योजना आहे.Niyamit Karjmafi 50000 ekyc Update”

कर्जमाफी यादी पहा

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले  पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे

सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे 

सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे

या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.Niyamit Karjmafi 50000 ekyc Update”

 

कोणाला आधार वेरीफिकेशन करावे लागणार आहे?

ज्या शेतकऱ्याने कर्ज हे वरील प्रमाणे आर्थिक वर्षात काढले असून  ते भरले आहे .अशा शेतकऱ्यांची यादी हि बँक किंवा सोसायटी यांचेकडून शासनाकडे सादर केली आहे.ती संपूर्ण यादी शासनाकडून पडताळणी केली जाणार आहे.त्यामध्ये काही शेतकरी वजा होऊ शकतात म्हणजे जे income tax भरणारे आहेत,शासकीय कर्मचारी आहेत,आमदार खासदार असतील असे लोक कट होतील.त्यानंतर शासनाकडून मुख्य यादी (अपात्र कर्जदार वगळून) हि बँक किंवा सोसायटी यांच्याकडे सादर होईल मग ती यादी बँक प्रसिद्ध करणार आहे.आणि मग त्या पात्र शेतकऱ्यांना जवळील आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमानिकरन करणे आवश्यक आहे आणि मग त्या कर्जमाफी चा लाभ आपणास मिळणार आहे.Niyamit Karjmafi 50000 ekyc Update”

आधार वेरीफिकेशन कसे  व कोठे करावे:

शेतकरी बंधुनो या प्रोत्साहन पर अनुदान चा लाभ जर घ्यायचा असेल त्यासाठी आपल्याला जवळील csc सेंटर मध्ये जावे लागेल तेथे आपल्याला आपला आधार क्रमांक सादर करावा लागेल त्यानंतर आपल्या हाताचे बोटांचे scan  केले जाईल मग आपली ekyc पूर्ण होईल आणि मग आपल्याला त्याचा लाभ मिळणार आहे.

केल्यावर पैसे कधी मिळणार व कोणत्या खात्यावर मिळणार:

आपण आधार वेरीफिकेशन केले तर त्यानंतर आपले पैसे हे तीन प्रकारमध्ये आपल्याला मिळू शकतात ते पुढील प्रमाणे

  1. आधार कार्ड ला जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये किंवा
  2. बँक किंवा सोसायटी यांच्या खात्यामध्ये प्रथम जमा होऊ शकते नंतर पुन्हा आपल्या खात्यावर बँक मार्फत जमा होऊ शकते किंवा
  3. आपण जे बँक खाते बँकेत किंवा सोसायटी मध्ये जमा केले आहे Niyamit Karjmafi 50000 ekyc Update”

वेबसाईट पहा

पैसे कधी मिळणार:

आधार वेरीफिकेशन व कर्जमाफी यादी प्रसिद्ध करणे हि प्रक्रिया शासनाकडून दिवाळी  पूर्वी पूर्ण होणार आहे

 

कर्जमाफी यादी पहा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top