50000 अनुदानाच्या यादीत नाव आहे का पहा – Niymit Karjmafi Yojana Maharashtra

Niymit Karjmafi Yojana Maharashtra:शेतकरी बंधूंनो नियमित कर्जमाफीचे 50 हजार रुपये हे आपल्याला मिळणार आहेत की नाही किंवा या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे जर चेक करायचा असेल तर ते कशा पद्धतीने चेक करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण पहा ,संपूर्ण वाचा म्हणजे शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती आपल्याला या एकाच वेबसाईट वरती मिळेल चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया

Niymit Karjmafi Yojana Maharashtra:

राज्य सरकार च्या वतीने राबविण्यात येणारी हि Niymit Karjmafi Yojana Maharashtra हि महाराष्ट्र सरकार ची अतिशय महत्वाची योजना असून यामध्ये शेतकऱ्यांच्या मनाचा विचार करून हि योजना चालू केली आहे.म्हणेज जे शेतकरी रेगुलर व नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन म्हणून हि योजना राबविली जात आहे.

सर्वप्रथम नियमित कर्ज माफी योजना काय आहे याबद्दल माहिती पाहूया:

शेतकरी बंधूंनो सन 2019 ला राज्य सरकारकडून जे कर्जदार आहेत यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि त्या दृष्टीने २ लाख पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंचे कर्ज माफ झालं होतं.Niymit Karjmafi Yojana Maharashtra”

त्यानंतर शेतकरी वर्गांमधून बरेचसे प्रश्न राज्य सरकारकडे विचारण्यात आले म्हणजेच जे नियमित कर्जदार आहेत यांना कोणत्याही प्रकारचा लाभ नाही आणि जे थकबाकीदार आहेत यांना कर्जमाफीचा लाभ हा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय आहे  मग या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने यापूर्वी नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान अशा प्रकारच्या कर्जमाफीची घोषणा केली

म्हणजे जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये ते पुन्हा नियमित कर्ज परतफेड त्यांनी करावी या दृष्टीने शासनाने नियमित कर्ज योजना हा उपक्रम हाती घेतला

आणि त्या दृष्टीने ही योजना सुरू केली तर अशा प्रकारे नियमित कर्जदार खातेदार असतील शेतकरी असतील त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे तर अशाप्रकारे ही नियमित कर्जमाफी योजना आहे.Niymit Karjmafi Yojana Maharashtra”

कर्जमाफी यादी पहा

यामध्ये कोणता शेतकरी पात्र होणार आहे?

शेतकरी बंधू  2017 ते 18 या वर्षात घेतलेले अल्पमुद्दीतील पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

तसेच सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे

हेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात म्हणजेच याच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.Niymit Karjmafi Yojana Maharashtra”

 या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र होणार नाहीत

सन २०१७-१८,२०१८-१९,२०१९-२० या  वर्षांमध्येच  कर्ज घेतलेले शेतकरी पात्र होणार आहेत  इतर सालामध्ये जरी आपण नियमित कर्जदार कर्ज फेड केली असाल तरी देखील आपल्याला यामध्ये सवलत मिळणार नाही कारण की शासनाने एवढ्या तीन आर्थिक वर्षासाठीच हि योजना  राबविली आहे.त्यामुळे इतर शेतकरी वर्षात कर्ज फेड केलेले शेतकरी  याच्यामध्ये पात्र होणार नाहीत.Niymit Karjmafi Yojana Maharashtra”

योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावे लागणार”

शेतकरी बंधुनो योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा पन्नास हजार अनुदान आपल्या खात्यावरती जमा करायचं असेल तर आपलं आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण जवळच्या बँक मध्ये जाऊन आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर याची जे पैसे वाटपाची प्रक्रिया आपली होणार आहे.Niymit Karjmafi Yojana Maharashtra”

कर्जमाफी यादी पहा

या योजनेचे पैसे कधी मिळणार

शेतकरी बंधूंनो कर्जमाफी योजनेचे म्हणजेच पन्नास हजार नियमित कर्जमाफी योजनेची रक्कम राज्य शासनाकडून प्रत्येक बँकेकडे, नॅशनल बँकेकडे व जिल्हा बँकेकडे हे रक्कम वर्ग करण्यात आलेले आहे आणि रक्कम वर्ग केल्याच्या नंतर ही सदर रक्कम प्रत्येक खातेदाराच्या खात्यावरती टाकण्याची संपूर्ण प्रक्रिया

शासनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे कोणतेही क्षणाला हे  पैसे आपल्या खात्यावरती जमा होऊ शकतात वरिष्ठकार्यलय  चौकशी केली असता त्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलेला आहे की ही संपूर्ण प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे पुढील जसं शासनाचा पुन्हा एक आदेश येईल त्यानंतर हे पैसे  क्षणाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातील .परंतु शेतकरी बंधूंचे पैसे आहे पुढील सात दिवसांमध्ये आपल्या खात्यावरती जमा होतील अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे.

कर्जमाफी यादी पहा

आपण या योजनेमध्ये पात्र आहोत की नाहीत याची यादी कुठे मिळेल

शेतकरी बंधूंनो आपण नियमित कर्जमाफी योजनेमध्ये जर पात्र असाल किंवा याची जर यादी आपल्याला पाहिजे असेल तर राज्य शासनाकडून कोणत्याही वेबसाईट वरती ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही

तर शेतकरी बंधुनो जर आपल्यालाही यादी पाहिजे असेल आणि आपण ज्या जिल्हा बँकेकडून कर्ज काढला असेल तर याची यादी आपल्याला बँक किंवा सोसायटी  त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि जर आपण जिल्हा बँकेकडून पिक कर्ज उपलब्ध केला असेलतर त्या बँकेमध्ये संपूर्ण खातेदारांची यादी ही बँकेमध्ये उपलब्ध झालेली आहेNiymit Karjmafi Yojana Maharashtra”

आपण या बँकेचे संपर्क करून आपली यादी मध्ये नाव आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचा आहे

 

सन २०१७-१८,२०१८-१९,२०१९-२० या वेळेत कर्ज फेड केली आहे परंतु तरी देखील यादीत नाही अशावेळी काय करावे

शेतकरी बंधूंनो जर आपण वरील वर्षांमध्ये जर आपण पिक कर्ज घेतलेलं असेल आणि ते नियमित पडलेला असेल आणि तरीदेखील या यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपल्याला शेतकरी बंधूंनो आपण तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे  लेखी अर्ज करायचा आहे

किंवा जर आपण जिल्हा बँकेकडून कर्ज काढला असेल सोसायटी मार्फत जर कर्ज काढला असेल तर आपल्याला बँकेच्या मुख्य ब्रांचला पत्रव्यवहार करायचा आहे किंवा  एअर ऑफिस यांच्याशी संपर्क करायचा आहेNiymit Karjmafi Yojana Maharashtra”

लेखी स्वरूपामध्ये आणि त्याबद्दल त्याबाबतची कागदपत्र आपल्याला त्यांच्याकडे सादर करायचे आहे त्यानंतर आपल्याला या नियमित कर्ज माफी योजनेचा लाभ मिळू शकतो

कर्जमाफी योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे का

शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीला आपल्याला राज्य शासनाकडे किंवा बँकेकडे किंवा सोसायटी कडे कोणत्या प्रकारची कागदपत्र पाठवण्याची आवश्यकता नाही

कारण की त्यांच्याकडे आपण यापूर्वीच आपला आधार कार्ड बँक पासबुक आणि सातबारा ची संपूर्ण माहिती सादर केलेली आहेNiymit Karjmafi Yojana Maharashtra”

किंवा जरी आपण सादर केलेली नसेल तर शासनाकडे किंवा बँकेकडे आपले सर्व माहिती उपलब्ध आहे त्यामुळे सद्यस्थितीला आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्र सादर करायची आवश्यकता नाही तशी गरज वाटल्यास बँकेचे अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याशी संपर्क करतील आणि कागदपत्राची पूर्तता करायला सांगतील

 

निष्कर्ष:

आज Niymit Karjmafi Yojana Maharashtra याबद्दल  माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

 

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top