सिंचन विहिरीसाठी मिळणार १००% अनुदान ,मागेल त्याला विहिर योजना : Sinchan Vihir Anudan Yojana

VIHIR YOJANA

Sinchan Vihir Anudan Yojana:

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • शेतकरी बंधूंना सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज भरून त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.Sinchan Vihir Anudan Yojana
  • सर्व कागदपत्र जोडल्यानंतर आपल्याला ही कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत किंवा पंचायत समिती येथे सादर करायची आहेत.
  • त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर आपल्या प्रस्तावाची संपूर्ण चौकशी केली जाते त्यानंतर आपल्याला शासनाकडून मंजुरीचा पत्र मिळते
  • आणि त्यानंतर आपल्याला ग्रामसेवक किंवा पंचायत समिती अधिकारी यांच्याकडून विहीर खोदण्यासाठी मंजुरी पत्र मिळाल्यानंतर आपल्याला ग्रामसेवक यांच्या सल्ल्यानुसार विहीर खोदण्यासाठी प्रक्रिया करायची असते.
  • त्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने तीन लाख रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान मिळत असते
  • तीन लाख रक्कम हि लगेच न मिळता विविध टप्प्याने मिळत असते.
  • हि रक्कम जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर जमा होते Sinchan Vihir Anudan Yojana
  • म्हणजेच ३ लाख रक्कम हि प्रत्येक मजुरांच्या खात्यावर जमा होत असते म्हणजे आपली विहिर खोदण्यासाठी आपण मजुरांकडून खोदत आहोत आणि त्यांना हि रक्कम दिली जाणार आहेत्यामुळे हि रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा होत असते आणि मग ती रक्कम आपण माजुरांचाकडून आपल्याकडे घेऊ शकता.
  • अशा प्रकारे हि रक्कम आपल्याला मिळत असते म्हणजे सर्व रक्कम मिळण्यासाठी सरासरी ६ महिन्यापर्यंत कालावधी लागू शकतो.
  • अशा प्रकारे आपण लाभ घेऊ शकताSinchan Vihir Anudan Yojana

 

योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. बँक पासबुक
  4. सात बारा
  5. आठ अ उतारा
  6. ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
  7. पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला
  8. ग्रामपंचायत ठराव
  9. जॉब कार्ड
  10. फोटो
  11. विहित नमुन्यातील अर्ज
  12. गरज पडल्यास इतर आवश्यक कागदपत्रे.Sinchan Vihir Anudan Yojana

 किती अनुदान मिळणार:

शेतकरी बंधूंनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालवली जाणारी ही योजना असून या योजनेमध्ये आपण अर्ज केला तर त्यानंतर ज्यावेळेस आपण पात्र व्हाल त्यावेळेस आपल्याला दोन लाख 97 हजार रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे.Sinchan Vihir Anudan Yojana

शंभर टक्के अनुदान मिळणार

शेतकरी बंधू या योजनेमध्ये आपण पात्र झाल्याच्या नंतर मिळालेली संपूर्ण रक्कम ही आपल्याला स्वतःसाठी किंवा विहिरीसाठी खर्च करायचे आहे. ती रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हे शंभर टक्के अनुदान आहे.Sinchan Vihir Anudan Yojana

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top